HW News Marathi
व्हिडीओ

Vinod Tawde :राजकारणाच्या पलीकडे जाऊन दिले पुरस्कार !

केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, भूपेश हजारिका यांना हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार न दिल्याने खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तर दुसरीकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे पुरस्कार जाहीर झाल्यावर सर्व पुरस्कार मिळलेल्या व्यक्तिंचं आणि सरकारचही अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांनी दिला Dhananjay Munde यांना इशारा!

News Desk

‘या’ अटींच उल्लंघन केल्याप्रकरणी Raj Thackeray यांच्यवर गुन्हा दाखल

News Desk

शरद पवारांच्या संकेतानंतर खडसेच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या हालचालींना वेग!’हा’नविन मुहूर्त …

News Desk