HW News Marathi
राजकारण

मोठे कोण ? मुख्यमंत्री की ते चार अधिकारी !

मुंबई | “पोलीस खात्यात जात संघर्ष पेटवण्याचे काम करणाऱ्या मंत्रालयतील काही जातीयवादी अधिकाऱ्यांचा निषेध कोण मोठे मुख्यमंत्री की ते चार अधिकारी,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील १५४ पीएसआयंसदर्भात गृहविभागाने मॅट कोर्टात सादर केलेल्या लेखी उत्तर आणि मुख्यमंत्र्यांची घोषणा यामधील विसंवादानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनावर निशाणा साधला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या (दि. 23)ला १५४ पीएसआयाना सेवेत सामावून घेत आहोत असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला होता. तरीदेखील गृहकक्षेने मॅटमध्ये जाहीर लेखी उत्तरात या निर्णयाचा उल्लेख केलेला नाही म्हणून मुख्यमंत्री आणि प्रशासन यांच्यामधील विसंवाद आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही !

News Desk

कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी देशातील जनतेला करणार संबोधित

News Desk

#LokSabhaElections2019 : आमच्या लोकशाहीची तीच खासीयत आहे!

News Desk