HW News Marathi
देश / विदेश

ओडिशात ‘तितली’ चक्रीवादळामुळे ५७ जणांचा मृत्यू

भुवनेश्वर | ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी (११ ऑक्टोबर)ला ‘तितली’ या चक्रीवादळ येऊन धडकले होते. या चक्रीवादळामुळे संपुर्ण परिसराला तडाखा बसला आहे. बंगालाच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्याने तितली या चक्रीवादळाने रौद्र रूप धारण धारण केले आहे. तितली या चक्रीवादळमध्ये आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. ओडिशात तितली चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रहिवाशांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ओडिशा सरकारने राज्यात हाय अलर्ड जारी करण्यात आला असून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना काही दिवसासाठी सुट्टी देण्यात आली आहे. लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरे तातडीने रिकामी करण्यास सांगितले होते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तितली या चक्रीवादळाच्या परिस्थितीची माहिती घेत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपा खासदाराने फडकविला उलटा तिरंगा

News Desk

राज्यातील ३९ रुग्णांना डिस्चार्ज, तर एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२० वर

swarit

‘सरकार सुप्रीम कोर्टाचंही ऐकत नसेल तर..’ संजय राऊत पेगॅससवर म्हणाले….

News Desk
मुंबई

सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरवाढीत घट

swarit

मुंबईइंधनाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल १० पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आज पेट्रोल ८७.८४ रुपये, तर डिझेल ७९.१३ रुपये मुंबईकरांना मोजावे लागणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पेट्रोलची किंमत २१ पैसे तर डिझेल किंमत १० पैशांनी घट झाली होती. त्यामळे सर्वसामान्य लोकंना थोडासा दिलासा मिळाला आहे.

तसेच आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत २४ पैशांनी घट झाली आणि डिझेलच्या किंमतीती १० पैशांनी घट करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात वाढ किंवा घट होणे हे काही सामान्य जनतेसाठी नवीन नाही. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ही आता नेहमीची बाब झाली आहे. इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने अक्षरश: कंबरडे मोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढउतार होत आहेत.

Related posts

संघ आमचा आई बाप आहे परिषदेत चंद्रकांत दादांची दादागिरी

News Desk

उशिरा पोहचल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नाही

News Desk

मराठा आरक्षण अहवाल १५ नोव्हेंबरला सादर होणार, पुढील सुनावणी १० सप्टेंबरला

News Desk