HW News Marathi
देश / विदेश

श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेवर दिवसेंदिवस खुसखोरी वाढत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी (१७ ऑक्टोबर) रोजी सकाळीच्या सुमारास श्रीनगरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत तीन दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश भारतीय लष्कराला यश आले आहे.

श्रीनगरमधील फातेह कादल परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाताच भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी या परिसराला घेराव घातला. या दरम्यान संपुर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे. सध्या या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

News Desk

अरुण जेटलींच्या कुटुंबियांचे मोदींनी केले सांत्वन

News Desk

३७० कलम रद्द केल्यास जम्मू-काश्मीरचे भारतासोबतचे संबंध संपतील !

News Desk