HW News Marathi
महाराष्ट्र

चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून २० जण ताब्यात

पुणे | चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात २० जणांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी चाकणमध्ये बंद पुकारला होता. या बंदा दरम्यान चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता

चाकणमध्ये ३० जुलै रोजी बंद पुकारण्यात आला होता. तेव्हा आंदोलकांनी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. चाकण हिंसाचारात मराठा आंदोलकांनी एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले केली होती.

या बंदमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली. या हिंसाचार प्रकरणात चाकण येथील आसपासच्या गावांतील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचा यात समावेश असल्याचे सांगितले जाते. या हिंसाराचार प्रकरणी पोलिसांनी ४ ते ५ हजार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीत निवडणूकीची रणधुमाळी होणार सुरू भाजपला सत्ता टिकवण्यासाठी करावी लागणार धावाधाव

News Desk

“आमची अजित पवारांशी ७२ तासांची मैत्री आजही कायम…”, मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य  

News Desk

“गारपीठीने शेतकरी आडवा झालाय…”; पंचनामे न करण्यावरून अजित पवार आक्रमक

Chetan Kirdat