HW News Marathi

Author : Arati More

560 Posts - 0 Comments
Covid-19

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ क्वारंटाईनमध्ये,पत्रकार परिषदेत होता कोरोना झालेला पत्रकार

Arati More
मध्य प्रदेश | मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला नुकताचं मोठा झटका बसलेला आहे,ॲापरेशन लोटस यशस्वी करून भाजपने सत्ता काबीज केली. आता काॅंग्रेसच्या चिंतेत आणखी भर पडली आहे....
देश / विदेश

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश,बंद झालेल्या कारखान्यातील ऊसतोड कामगार स्वगृही परतणार!

Arati More
मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, बीड, नगरसह अन्य भागातील ऊसतोड कामगारांना आता स्वगृही परतता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा...
Covid-19

राज्यातले कोरोनाग्रस्त रूग्ण होतायतं बरे ! कस्तुरबा मध्ये १२ जणांची टेस्ट निगेटिव्ह

Arati More
मुंबई | पुण्यानंतर आता मुंबईतुनही दिलासादायक बातमी आली आहे. पुण्यातील दोन रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील १२ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह...
Covid-19

दिलासादायक ! महाराष्ट्रातील पहिले दोन पाॅझिटिव्ह रूग्ण झाले निगेटिव्ह

Arati More
पुणे | कोरोनाचं संकट आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुर्ण प्रयत्न करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयांचं कौतुक सर्व स्तरांतुन...
Covid-19

उद्धवजी लाॅकडाऊनपेक्षा संचारबंदी करा !आव्हाडांची मागणी ..

Arati More
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लाॅकडाऊन केला आहे आणि संपुर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र आज सकाळी जनता कर्फ्यु हटवल्यानंतर...
देश / विदेश

कोरोनाचा महाराष्ट्रात तिसरा बळी , देशात ८ रूग्णांचा मृत्यु

Arati More
मुंबई | महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज कोरोना रूग्णांची संख्या ७४ वरून ८९ वर जाऊन पोहोचली आहे. पुण्यात १ नविन रूग्ण तर...
देश / विदेश

सांगलीची सीमा बंद ! बाहेरच्यांना नो एंट्री !

Arati More
सांगली| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र लाॅकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. उद्या सकाळपासून महाराष्ट्रात कलम १४४ लागू केले जाणार आहे,त्या पार्श्वभूमीवर ४ पेक्षा जास्त...
Uncategorized

राष्ट्रवादीच्या खासदारांनो दिल्लीला जाऊ नका ,शरद पवारांची सुचना

Arati More
मुंबई | देशभरात कोरोनाचा हाहाःकार वाढतो आहे,सरकारने त्या दृष्टीने पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. ३१ मार्चपर्यंत ३ राज्य लाॅकडाऊन करण्यात आली आहेत तर भारतीय रेल्वेसुद्धा...
देश / विदेश

#CoronaVirus | ३१ मार्चपर्यंत भारतीय रेल्वे बंद !

Arati More
दिल्ली | कोरोनाला रोखण्यासठी रेल्वे प्रशासनाने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. देशाची लाईफलाईन असलेली रेल्वेसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. केवळ माल वाहतूक करणाऱ्या...
महाराष्ट्र

शहर सोडून जाऊ नका ,शहरांवर बाॅम्ब पडलेला नाही !

Arati More
पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला सुरूवात झाली आणि लोकांनी शहर सोडून गावांकडे परतायला सुरूवात केली आहे. पुणे,मुंबई स्टेशन आणि बसेस स्थानकावर लोकांची गर्दी जमते आहे....