मुंबई – जलप्रलयानंतर तिसऱ्या दिवशीही मुंबईची जीवनवाहिनी अद्याप पूर्णत: रुळावर आलेली नाही. तांत्रिक बिघाडमुळे कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच आसनगाव ते सीएसटी अप मार्ग...
पिंपरी : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. पुणे आणि परिसरातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच मुळशी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जुनी सांगवी...
पुणे : रेल्वे अपघातांना कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या कारणीभूत असल्याची ओरड रेल्वे प्रशासनाकडून होत असताना, उपलब्ध कर्मचाऱ्यांना मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या सेवेत जुंपण्यात आले आहे. लोहमार्गाच्या दुरुस्ती...
पिंपरी: भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती टेम्पोवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात तीन महाविद्यालयीन तरुण ठार झाले. पुणे- बंगळुरू महामार्गावर बावधान येथे मंगळवारी मध्यरात्री...
पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या...
मुंबई : काल दिवसभर अक्षरश: झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर रात्रीपासून काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी तुंबलेले पाणी ओसरत असून मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवाही...
मुंबईः मुंबई व उपनगरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर येत आहेत. रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने पश्चिम रेल्वेची...
मुंबई-मुसळधार पावसाने मुंबई-ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. लोकल ट्रेनवरही याचा परिणाम झाला. वांद्रे स्थानकात...
मुंबई- 26 जुलै 2005 रोजी मुंबई परिसरात झालेल्या महाभीषण पावसाची आज पुन्हा पुनरावृत्ती झाल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी पाणी भरले गेल्याने मुंबईचे रुपांतर तुंबईपुरात झाल्याचे पाहवयास...