पी. एम. किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी येवला तालुक्यातील चिंचोडी गावातील शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. ज्यावेळी ह्या शेतकऱ्याला पावती मिळाली त्यावेळेस त्यात तो जिवंत...
आज विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. बहुजन विकास आघाडीचे नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. #HitendraThakur #KshitijThaur #BVA #BahujanVikasAghadi...
आमदार रवी राणा यांनी विधानपरिषदेसाठी मतदान केलं आहे. रवी राणांविरोधात पोलिसांनी अटक वॉरंट काढलंय. अटकेच्या शक्यतेमुळे रवी राणा मतदानासाठी येणार की नाही, अशी चर्चा होती....
भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून येणार आहेत. आज कुणीतरी पावसात भिजलं तरीही त्याचा कोणताच परिणाम होईल असं मला वाटत नाही, असा अप्रत्यक्ष टोला भाजपाचे...
भाजप आणि महाविसाक आघाडीने राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एका-एका आमदाराचे मत महत्वाचे असताना कॉंग्रेसने भाजपच्या दोन मतपत्रिकांवर आक्षेप घेतला आहे....
सैन्य दलात अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण काॅन्ट्रॅक्ट लेबर असेच म्हणू, पण, त्या कॉन्ट्रॅक्ट...
भाजप आणि महाविसाक आघाडीने राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एका-एका आमदाराचे मत महत्वाचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेत आपले...
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे सर्वच पक्षांकूडन खास...
शारुख खानचा मन्नत बंगला सरकारी जागेवर आहे याचा करार १९८१ मध्ये संपला आहे. १९८१ ते २०२२ पर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी हा करार पुनर्स्थापित केला नाही ....
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवारी, 20 जून रोजी निवडणूक होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार याबाबत प्रचंड...