HW News Marathi

Category : राजकारण

राजकारण

नाना पटोले यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk
नवी दिल्ली – भाजपा खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पटोले यांनी अधिकृतपणे भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती...
राजकारण

आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत

News Desk
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. आदर्श घोटाळया चौकशी प्रकऱणी मुंबई उच्च न्यायालयाने निकालानंतर सुप्रिम कोर्टाने त्यावर तात्पुरती स्थगिती दिली आहे....
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका: आंबेडकर

News Desk
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट भारिप बहुजन समाज पार्टीचेन अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांसह पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सुधींद्र कुलकर्णी...
राजकारण

जातीयवाद वाढविण्यात मुख्यमंत्र्यांना यश

News Desk
मुंबईः भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये दंगल घडू नये, ही घटनात्मक जबाबदारी पार पडण्यात गृहमंत्रिपदाची धुरा असलेले मुख्यमंत्री अपयशी ठरले. मात्र, दोन समाजात तेढ वाढविण्याच्या राजकीय जबाबदारीमध्ये...
राजकारण

मनसेला सोडून गेलेल्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार फैसला

News Desk
मुंबईः महापालिकेत भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने आयात केलेल्या मनसेच्या सहा नगरसेवकांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी...
राजकारण

थेट निवडलेल्या नगराध्यक्षांना आता विशेष अधिकार लाभणार

News Desk
मुंबई: राज्यात नगराध्यक्षांच्या निवडीसाठी थेट निवडणुकीचे तत्त्व स्वीकारले असून त्यानुसार निवडणुकाही झाल्या आहेत. या नवनिर्वाचित नगराध्यक्षांना वित्तीय अधिकार आणि स्थैर्य देण्यासह त्यांच्या कारभारात गतिमानता व...
राजकारण

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

News Desk
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे पत्रकारांना लेखन स्वातंत्र्याचा अधिकार आहे.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभआहे.पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीव्यवस्थेवरील हल्ला ठरतो . त्यामुळे पत्रकारांवर हल्ला...
राजकारण

फडणवीस यांच्या काळात राज्य जातीय अराजकतेत

News Desk
मुंबई – मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीलराज्य समृद्धीच्या महामार्गाने जाताना दिसत नसून तो जातीय अराजक व विनाशाच्या खड्ड्यात पडताना दिसत आहे, अशा शब्दात उध्दव ठाकरे...
राजकारण

…तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान

News Desk
भीमा कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही...
राजकारण

मनोहर भिडे यांच्या जाहीर मेळाव्यासाठी परवानगी नामंजूर करण्याची मागणी

News Desk
भीमा कोरेगांव हिंसेप्रकरणी आम आदमी पार्टीने आरोपी मनोहर भिडे यांच्या जाहीर मेळाव्यासाठी परवानगी नामंजूर करण्याची मागणी केली आहे. भीमराव कोरेगांव लढाई च्या बलिदानाची 200 वी...