HW News Marathi
मनोरंजन

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवडक सुविचार

जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर इ.स. १८८९ रोजी झाला आहे. पंडित नेहरू हे मूळचे काश्मिरी पंडित होते.पंडित नेहरू यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरूआणि आईचे नाव श्रीमती कमला नेहरू होते. जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली होती.२६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला.जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू व चाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन

News Desk

KumbhMela 2019 : कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग

News Desk

गणेशगल्लीच्या राजाचे प्रथम मुख दर्शन

News Desk
मुंबई

Dahi Handi | नयन फाउंडेशनच्या गोविंदांची आयडीयलच्या दहीहंडीला सलामी

News Desk

मुंबई | नयन फाउंडेशनने जनू अंध मुलां-मुलींना नवीन ज्योती दिली आहे. नेहमी अंध मुले-मुली म्हटले की, ते दुस-यांवर अवलंबून असल्याची कल्पना सर्वांच्या मनात घर करून बसली आहे. परंतु नयन फाउंडेशनने लोकांची ही कल्पना मोडीत काढली आहे. या सर्व अंध मुला-मुलींना एकावर एक थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी तयार करण्याचा संकल्प हाती घेतला.

नयन फाउंडशने २०१४साली मुलांना दहीहंडी पहिल्यांदा आयडीयलच्या दहीहंडीमध्ये सहभागी झाले. तेव्हा या मुलांनी त्यांच्या कौशल्यानी सर्वांना अवाक करत ही हंडी फोडली. यानंतर लोकांचा उत्साह पाहता या फाउंडेशने मुलींचे देखील गोविंदा पथक तयार करुन २०१७ पासून दहीहंडी फोडण्यासाठी फक्त तयार न करता खुद्द या मुलींनी हंडी फोडून मुलींमधील ताकद दाखविली.

नयन फाउंडेशनच्या गोविंदा पथक हे देशातील पहिले अंध पथक आहे. गेल्या ५ वर्षापासून या गोविंदा पथकाने ९० ते ९५ ठिकाणी थर रचून हंडी फोडली असून या दरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याचे नयन फाउंडेशनचे सचिव शार्दुल म्हाडगुट यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

Related posts

२२ मार्चला जनता कर्फ्यूच्या दिवशी मुंबई मेट्रो बंद असणार, तसेच मध्य रेल्वेवरही मेगा ब्लॉक

swarit

शेतकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढू | मुख्यमंत्री

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

Manasi Devkar