HW News Marathi
मुंबई

शेतकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढू | मुख्यमंत्री

 

मुंबई | दोनशे किलोमीटर पायी चालून आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमिवर सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, अजित पवार आदींनी शेतकरी प्रश्नावरून सरकार टिकास्र सोडले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडल्या जातील. शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे. त्यावर तत्काळ मार्ग काढून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खोणी येथे टेम्पो अपघातात शाळेत जाणा-या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर दोन जण जखमी

News Desk

प्लास्टिक बंदी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

News Desk

मुंबई विद्यापीठाविरोधात विद्यार्थी न्यायालयात

News Desk