HW News Marathi
क्राइम

डीएसकेंना कोणत्याही क्षण अटक होणार

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्या अटकपूर्व जामीनावर उच्च न्यायालयात सुनवाणी करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने डीएसकेवर ताशेरे ओढले. त्यांनी गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे न्यायालयाने सांगितले.

डीएसकेंना आता एकही संधी देण्याची अजिबात इच्छा नाही नसल्याचे सांगत गुंतवणुकदारांबद्दल वाईट वाटत असल्याचे हायकोर्टाने यावेळी नमूद केले आहे. डीएसकेंबाबत 22 फेब्रुवारीला अंतिम निर्णय होणार असेल, तर डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण आम्ही आज दूर करतो, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

डीएसकेंचे पासपोर्ट तातडीने जमा करा, अशा सूचना हायकोर्टाने सर्व विमानतळांना देण्याचे आदेश दिले आहेत. डीएसकेंनी आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा केल्याची माहिती कोर्टाला दिली. परंतु, डीएसकेंकडे एकच पासपोर्ट असेल कशावरुन? असा सवाल कोर्टाने यावेळी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ह्रतिकचा खंडाळा इथला भूखंड चौकशीच्या भोवऱ्यात

News Desk

कर्नल पुरोहितांच्या याचिकेवर १६ जुलैला होणार सुनावणी

News Desk

“कोणाला लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा”

News Desk
मुंबई

नाणार प्रकल्पावर उद्धव मुख्यमंत्र्यात गुफ्तगु

swarit

मुंबईः कोकणातील नाणार प्रकल्पासाठी ७० टक्के ग्रामस्थांची मंजुरी आवश्यक आहे. परंतु जर त्यापेक्षा जास्त ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अाम्हाला दिले अाहे, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. या प्रकल्पाला शिवसेनेचा विराेध अाहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी प्रकल्पग्रस्तांसह ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान, सत्तेत एकत्र असूनही एकमेकांवर टीकेची एकही संधी न साेडणाऱ्या फडणवीस-ठाकरे यांच्या या भेटीचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात अाहेत.

‘नाणार येथे शिवसेनेच्या मंत्र्यांमुळेच रिफायनरी होत आहे’ असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यामुळे काेकणातील हक्काचा मतदार असलेलेे प्रकल्पग्रस्त शिवसेनेच्या विरोधात जात होते. शिवसेनेच्या एका गटाचा या रिफायनरीला विरोध होता. अशाेक वालम या स्थानिक कार्यकर्त्याने प्रकल्पाला विराेध करत कोकण रिफायनरी विरोध संघर्ष समितीची स्थापना केली हाेती.

Related posts

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

News Desk

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

Manasi Devkar

उल्हासनगरातील शौचालयचा दुरावस्थेचा ठपका

News Desk