HW News Marathi
क्राइम

गौरी लंकेश हत्याकांडात नवीन खुलासा

कर्नाटक| जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातचा फॉरेन्सिक अहवाल आला असून त्यामध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. या फॉरेन्सिक अहवाला नुसार गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये ज्या बंदुकीचा वापर करण्यात आला होता त्याच बंदुकीने कर्नाटकचे प्रख्यात तर्कवादी आणि लेखक एम एम कुलबर्गी यांची हत्या करण्यात आली होती.

गौरी लंकेश हत्याकांडात अटकेत असलेला मुख्य आरोपी टी नवीनकुमार याच्या विरोधात दाखल केलेल्या चार्जशीट सोबत जोडलेल्या एफएसएलच्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार गौरी लंकेश आणि एम एस कुलबर्गी यांच्या हत्येमध्ये ७.६५ एम एम गावठी पिस्तूलाचा वापर करण्यात आला होता.

कर्नाटक एस आई टी ने २१ मे रोजी आरोपी अमोल काळे याला अटक केली होती. त्याच्यावर कुलबर्गी यांच्या हत्येचाही आरोप आहे. एस आई टी च्या म्हणण्यानुसार २ आरोपींनी कुलबर्गी यांचा दरवाजा ठोठावला होता त्यातील एक आरोपी हा अमोल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सांगली साधू मारहाण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात

Aprna

अंशी वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार

swarit

न्यायालयाने ‘या’ कारणामुळे कुख्यात डॉन अरुण गवळीला दिला पॅरोल

Aprna
देश / विदेश

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियांने ग्राहकांच्या खिशातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे केवळ देवाण-घेवाणपोटी वसूल करण्यात आलेल्या दंडातून मिळाले, हे विशेष. तुमच्या खात्यात तीन हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. तसेच इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे आकारले जातात. मेट्रो शहरात दीडशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही पैसे काढा किंवा काढू नका, तुम्हाला भूर्दंड भरावाच लागणार हे नवे बँकींक धोरण असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकके शासन बँक व्यवहार करण्यास प्रोत्सहन देत असून दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा धंदी सुरू आहे. एकट्या एसबीआय बँकेने ग्राहकांकडून दंडापोटी साडेतीनशे कोटी वसूल केले आहेत. इतर खासगी बँकांची ही रक्कमो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related posts

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! – जयंत पाटील

News Desk

भारताची शांततेच्या मुद्यांवरून पहिल्यांदा तालिबानसोबत चर्चा

News Desk

रियायन्स जिओमध्ये आणखी एका अमेरिकी कंपनीची गुंतवणूक

News Desk