HW News Marathi
शिक्षण

म.रा.पत्रकार संघ तालुका कार्यकारणी घोषीत

विनोद तायडे

वाशिम-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मालेगाव तालुका कार्यकारणी जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली घोषित करण्यात आली.

स्थानिक विश्राम गुहामध्ये 29 जूनला दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मालेगाव तालुका कार्यकारणी निवड प्रक्रिया जिल्हा अध्यक्ष विनोद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान,जिल्हा संघटक महादेव हरणे,जिल्हा सदस्य नामदेव पतंगे आदींच्या उपस्थितीत पार पडली .मालेगाव तालुका अध्यक्ष पदी तुषार मांडे, कार्याध्यक्ष पंजाबराव घुगे,उपाध्यक्ष नंदकिशोर वनस्कर,सचिव प्रशांत लोखंडे, सहसचिक प्रकाश भुरे, कोषाध्यक्ष विशाल लांडकर,सहकोषाध्यक्ष रजनीकांत वानखडे आदींची अविरोध निवड करण्यात आली यावेळी केशव गीद,गणेश इंगोले,धनंजय बकाल,अमोल नवघरे, विनोद अदमने,राजू चक्रणारान, प्रवीण घुगे,नितीन गायकवाड,अनिकेत घुगे दिलीप शिंदे,विजय शेंडगे,पांडुरंग जटाळे आदी असंख्य पत्रकार बांधवाची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार मांडे तर आभार महादेव हरणे यांनी मानले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के 

News Desk

म.रा.पत्रकार संघ तालुका कार्यकारणी घोषीत

News Desk

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी

News Desk
महाराष्ट्र

मेट्रो रेल्वेचे डबे तयार करणा-या कंपनीचे लातूरमध्ये भूमीपूजन

News Desk

लातुर | मेट्र रेल्वेचे डबे तयार करणा-या कंपनीचे आज लातूरमध्ये भुमपुजन होणार आहे या प्रकल्पामुळे मराठवाड्यात मोठा रोजगार उपलब्द होणार आहे. लातूर जिल्हा क्रिडा संकुल येथे संध्याकाळी पाचवाजता रेल्वे मंत्री पियुष्य गोयल मुख्यंमंत्री देवेंद्र फडवीस उपस्थीतीत भूमीपूजन सोहळा होणार आहे.

रेल्वेतर्फे 500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 25 ते 30 हजार रोजगार मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. लातूरमध्ये कोच कारखाना उभारण्याचा निर्णय यावर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांनी 20 फेब्रुवारी 2018 रोजी सामंजस्य करार केला होता.

Related posts

एकनाथ शिंदेनी आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत केला सण साजरा!

News Desk

विलासरावांनी महाराष्ट्रातल्या दूधाचा प्रश्न अमेरिकेतुन सोडवला होता !

News Desk

जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय? जाणून घ्या…

swarit