HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

दक्षिण मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात दिव्यांग उमेदवार

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. मुंबईतून ईशान्य मुंबई व उत्तर मध्य मुंबईतून तृतीयपंथीयाने तर दक्षिण मुंबईतून अंध उमेदवाराने दुर्बल घटक आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणुकीपूर्वी उमेदवार नागरिकांकडे हात जोडून येतात, पण जिंकल्यानंतर नागरिकांच्या समस्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. असे दक्षिण मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिव्यांग असलेले राजेश दयाळ यांनी सांगितले. त्यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Afghanistan Taliban: तालिबान जिंकले आता भारताचं काय होणार ?

News Desk

Uddhav Thackeray यांच्यावर FIR होऊन अटक शकते का ? अॅड.असिम सरोदे काय म्हणाले ?

News Desk

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ पुन्हा चर्चेत, काय सांगतो इतिहास?

Manasi Devkar