HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ जाहीर, सर्वसामान्यांना काय फायदा-काय तोटा ?

नवी दिल्ली | पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा करण्यात आल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या चारही राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच केंद्र सरकारने या घोषणा केल्याची चर्चा आहे. निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्यासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत. तामिळनाडूत १.०३ लाख कोटींचा नॅशनल हायवे प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

#Budget2021 #UnionBudget #NirmalaSitharaman
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ पुन्हा चर्चेत, काय सांगतो इतिहास?

Manasi Devkar

Sharad Pawar यांचा Congress वर राग का? Uddhav Thackeray चं 5 वर्षे कसे राहणार?

News Desk

मुंबईकरांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा,१ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरू!

News Desk