HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा १२५-१२५चा फॉर्म्युला

मुंबई | विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास अवघ्ये काही तास शिल्लक असताना. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या आघाडीचे जागावाटप निश्चित झाले आहे. राज्यात विधासभेच्या २८८ जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्ष प्रमुख यांनी १२५-१२५ जागा लढविण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर तर मित्रपक्षांसाठी ३८ जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप, जोगेंद्र कवाडे, राजू शेट्टी, आणि इतर डावे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राला युतीच्या जागावाटपाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केल्याने आता पक्षातील नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तसेच राष्ट्रवादीत येणाऱ्यांबाबत समिती निर्णय घेणार अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एमआयएमची वाट बघणार !

News Desk

अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो !

News Desk

Chitra Wagh| पळणारी आणि घाबरणारी मी नाही ..

News Desk