HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

निवडणुका जाहीर होऊ द्या, इनकमिंग सुरू होईल | नवाब मलिक

मुंबई | “निवडणुका जाहीर होऊ द्या, इनकमिंग सुरू होईल, ” असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी शिवसेना-भाजपला दिला आहे. तसेच ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत म्हटल्या होत्या, की “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा केली होती. यावर मलिक यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “कोणाच्या बोलण्यावर कुठला ही पक्ष संपत नाही, त्यांना बोलण्यासाठी चांगल वाट असेल, त्यांचा आत्मविश्वास हा निवडणुकीनंतर त्यांना कळेल, असे म्हणत भाजपवर टीका केली आहे. जे नेते जाता आहेत ते घाबरुन जात किंवा त्यांना आमिष दाखविले जात, असल्याचा आरोप मलिक यांनी भाजप केला आहे.

मलिक पुढे असे देखील म्हणाले की, “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला ३८ टक्के मतदान झाले आहे. कठीण परिस्थिती ३८ टक्के मतदान झाले तर पक्ष संपत नाही. लोकांचा कल बदलण्यास फार वेळ लागत नाही. जिथे नेते गेले असतील तेथे नवीन उमेदवार देऊन असे विश्वास मलिक यांनी एच. डब्ल्यू मराठी बोलताना व्यक्त केला आहे. भाजपने २०१४चे लोकसभा निवडणुकीतील दिल्ली आणि बिहारमधील विधानसभेचे निकाल लक्ष्यात घ्यावे, असे म्हणत भाजपवर बोचऱ्या शब्दात टीका केली.

महाराष्ट्रात गुजरात मॉडेल

ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते, सर्व नेत्यांचे साखर कारखाने आहेत. भाजप महाराष्ट्र गुजरात मॉडेल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरातमध्ये जे साखर कारखाने संपविण्यासाठी दबाव तंत्र वापरून ते महाराष्ट्रात वापरत आहे. हे गुजरात मधील लोकांनी पाहिले आहे. भाजप दाब तंत्राचा वापर करत त्यांना आपल्या पक्षात घेतले असून जे लोक घाबरले ते त्या पक्षात घेले आहे. जनता घाबरणाऱ्या लोकांना लक्ष्यात घेत

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात

News Desk

BJP megabharti | भाजपची मेगाभरती ..

News Desk

राधाकृष्ण विखेंनी आम्हाला वाट दाखवली | मधुकर पिचड

News Desk