HW News Marathi
महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत कोणत्याही वर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतील

( उत्तम बाबळे )

नांदेड:- शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत अर्ज करण्यासाठी इयत्ता अकरावी व प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला विद्यार्थीच पात्र, ही अट रद्य करण्यात आली आहे. आता कोणत्याही वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थ्यांना या योजनेत अर्ज करता येणार आहे, असे पुणे समाज कल्याण आयुक्त यांनी कळविले आहे.

या योजनेतील इतर नियम व अटी पुर्वीप्रमाणेच लागू राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in, https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी दिली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सगळं बोललो तर परवडणार नाही नारायण राणे!

News Desk

राज साहेबांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडला तर…!

News Desk

शरद पवारांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद! – केशव उपाध्ये

Aprna
क्राइम

पालघर- युवकाची  लोकल खाली आत्महत्या

News Desk

नागनाथ बाबर

पालघर जिल्ह्यातील बोइसर येथील युवकाने लोकल खाली येऊन आत्महत्य केल्याची घटना समोर आली आहे

बोइसर येथील धनानी नगर मध्ये राहणाऱ्या परमेश्वर बागल नावाच्या युवकाने उमरोळी रेलवे स्टेशन जवळ संध्याकाळी साडेचार ते पाच वाजता च्या दरम्यान मुंबई कडून डाहनुकड़े जाणाऱ्या लोकल खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसून रेल्वे पोलिस तापस करीत आहेत

Related posts

चोरी प्रकरणी आरोपीला फेसबूक प्रोफाईलवरून अटक

News Desk

“जर पोलिसांनी मला मदत केली असती तर…”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचा गंभीर आरोप

Aprna

भाजपा नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk