HW News Marathi
महाराष्ट्र

महबिजकडून शेतकऱ्यांची फसवणूक

 

अमरावतीः बनावट बियाणे पेरल्यामुळे पीकं उगवलीच नसल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यात नुकताच उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शासनाच्या महाबिजने शेतकऱ्यांना हे बियाणे पुरविले होते.

महाबिजच्या सोयाबीन बियाणाची अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. सवलतीत हे बियाणे उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी महाबीजला पसंती दिली. मात्र पेरणीनंतर हे बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

या संदर्भात तालुका कृषी अधिकांऱ्याना विचारणा केली असता, आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या असून या सर्व तक्रारी सोयाबीन पिकाच्या असून महाबीज कंपनीच्या असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात तालुका स्थरीय चौकशी समिती नेमली असून लवकरच नागपूरवरून अहवाल येणार असल्याची माहितीही कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस खात्यात १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार – अनिल देशमुख 

News Desk

महाराष्ट्राच्या महिला बालकल्याण विभागातल्या महाघोटाळ्याची स्मृती इराणींना भेटून चौकशी करण्याची केली मागणी!

News Desk

‘जनाब सेना’ म्हणून हिवणाऱ्यांनी त्यांचा भूतकाळ तपासून पाहावा; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Aprna