HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात

मुंबई कृषी- जलसंधारण, पायाभूत सुविधांसह महाराष्ट्राच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाला गती देण्यात आल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज केले.

विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रगीतानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2017 ची सुरुवात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, संसदीय कामकाज मंत्री गिरिश बापट यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य तसेच राज्य विधानमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं’; शरद पवारांनी सांगितला किस्सा

News Desk

दुध आंदोलनाचा भडका झाला अधिक तीव्र !

swarit

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाला गती द्यावी! – मुख्यमंत्री

Aprna