HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई | अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर आज (१५ जानेवारी) पहाटे ४ च्या सुमारास कर्जत तालुक्यात एका कार आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“…तर” राऊत म्हणतात अपना भी टाईम आयेगा !

News Desk

‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी सरकारआणखी एक महत्त्वाचा निर्णय देण्याची शक्यता

swarit

‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव सरकारच्याच विचाराधीन! ‘आरटीआय’चे पत्र ट्विट करत भाजपचा गौप्यस्फोट

News Desk