HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई | अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर आज (१५ जानेवारी) पहाटे ४ च्या सुमारास कर्जत तालुक्यात एका कार आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मदत कार्यात अडथळे येतील म्हणून पूरग्रस्तांच्या मदतीला येणं टाळलं’, शर्मिला ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी म्हणजे कोणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय कळेल !

News Desk

“मोदी मंदिरात दर्शनाला जो येईल त्याला लगेच…”प्रशांत जगतापांची मोदींवर खोचक शब्दात टीका!

News Desk