HW News Marathi
महाराष्ट्र

तीन तलाक कायद्याच्या विरोधात जिल्हाअधिकारी कार्यलयावर मोर्चा

सांगली – तीनतलाक विधेयकाला मुस्लिम महिलांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढण्यात आली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड ‘तीन तलाक वापिस लो….वापिस लो’, ‘इस्लामी शरित हमारा एजाज’ अशा घोषणा देत

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डने मोर्चा काढला असून या मोर्चेत मोढ्या प्रमाणत महिला सहभाग झाले होते.

‘इस्लामी शरितमध्ये कोणी हस्तक्षेप करुन नये. नेते मंडळी हे फक्त लोकांची मते मिळवण्यासाठी तीन तलाक विरोधात कायदा बनवण्यात येत आहे. आम्हाला तीन तलाकला विरोध नाही’ असे मत या मोर्चातील महिलांनी व्यक्त केले आहे. मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी सरकार हा कायदा करत आहे.

काही महिला तीन तलाक कायदा व्हावा म्हणून मगणी करतायेत तर काही मुस्लिम संघटना याला विरोध करत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला सरकाराने कायदा करुन नये म्हणून ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने मोर्चा काढून विरोध दर्शविला आहे गेली अनेक वर्षापासून तीन तलाकवर कायदा बनवण्याची मोठी मागणी होत होती. केंद्र सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतला असून राज्यसभेत मांडण्यात आले होते. पण या कायद्यात काही त्रुटी असल्याने ते त्रुटी दुरूस्त करून पुन्हा सभेत मांडण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसैनिक मरायला आणि मारायला तयार”, राऊतांचा राणा दाम्पत्यांना इशारा

Aprna

अजित पवारांनी केलं नव्या CBI संचालकांचं कौतुक ! महाविकासआघाडीसोबत झाले होते मतभेद

News Desk

“मुख्यमंत्री समाजामध्ये व प्रांतांमध्ये तेढ निर्माण करत आहेत!”, भाजप मंत्र्यांचा आरोप

News Desk