HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीसाठी वंचित शेतक-यांनो अर्ज करा – सुभाष देशमुख

शेतक-यांना परत एकदा कर्जमाफीचा अर्ज करता येणार आहे. काही कारणास्तव ज्या शेतक-यांनी कर्जमाफीचा अर्ज भरलेले नाहीत अश्या शेतक-यांनी सहाय्यक निबंधकांकडे कर्जमाफीचा अर्च भरून द्यावा असं आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या एक शेतकरी वंचित राहुनये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे सुभाष देशमुख यांनी सोलापूरात बोलताना शेतक-यांना आवाहन केलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव ठाकरे म्हणतात, मी चुकलो तर त्याला जबाबदार पवार…

News Desk

राष्ट्रवादीला सहकार्य करणाऱ्या भाजपच्या त्या ७ नगरसेवकांवर भाजपकडून कारवाई होणार

News Desk

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाचा मुख्यमंत्र्यांना विसर; नितेश राणेंचं पत्र

Manasi Devkar