HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस सरकारचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प बळीराजासाठी समर्पित

मुंबई । राज्याचा २०१९-२० चा अर्थसंकल्प आज (१८ जून) सादर विधानसभेच्या सभागृहात सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना डोळसमोर ठेवऊन आठण्यात आले आहे. २६ जिल्ह्यात ४४६१ कोटी अनुदान वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांची वीज खंडित न करण्याचा निर्णय सरकारने घेतला. दुष्काळाची भीषणता पाहाता राज्यातील १५१ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. तसेच १६३५ चारा छावण्या राज्यभरात उभारण्यात आल्या. चारा छावण्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला.

अर्थसंकल्पात जलसिंचनासाठी १ हजार ५३० कोटींची तरदूत करण्यात आली. २६० जलसिंचनाची कामे प्रगती पथावर आहेत. जलयुक्त शिवारासाठी ८९४९ कोटी खर्च करण्यात आला. गेल्या चार वर्षात १४० सिंचन योजना पूर्ण करण्यात आल्या. कृषी संचिन योजनेसाठी २ हजार ७२० कोटीची तरदूत करण्यात आली. ४ कृषी विद्यापीठांना ६०० कोटींची तरदूत राज्य सरकारने केली आहे.

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतूद

  • १२ बलुतेदारांना सुक्ष्म उद्यगातून सक्षम करण्यासाठी १०० कोटींची निधी
  • तिर्थक्षेत्रातील बस स्थानकांच्या नुतनीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरदूत करण्यात येणार
  • सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी ७७५ कोटी रुपयांची तरदूत
  • महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमासाठी १५० कोटी रुपय
  • राज्यात लवकरच १० हजार लुघ उद्याग सुरु करणार
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ११४ कोटी निधी देणार
  • गोवर्धन योजनेत आतापर्यंत ११७ कोटी रुपये खर्च
  • गोपीनाथ मुंडे विमा योजनेत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा समावेश करण्यात येणार आहे
  • १३९ गोशाळांसाठी प्रत्येक २५ लाख अनुदार देणार
  • पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना
  • दुष्काळी भागात मागले त्यांना शेततळे देण्यात आली
  • १ लाख ६७ शेततळ्याची कामे पूर्ण करण्यात आली
  • राज्यातील १५१ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर
  • राज्यातील दुष्काळ पाहता
  • पाण्याची टंचाई दुर करण्यासाठी अनेक योजना जाहीर
  • शेतकऱ्यांची विज खंडती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • जलसिंचनासाठी १ हजार ५३० कोटींची तरदूत करण्यात आली
  • २६० जलसिंचनाची कामे प्रगती पथावर आहेत
  • जलयुक्त शिवारासाठी ८९४९ कोटी खर्च करण्यात आला
  • गेल्या चार वर्षात १४० सिंचन योजना पूर्ण करण्यात आल्या
  • जल सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल
  • कृषी संचिन योजनेसाठी २ हजार ७२० कोटीची तरदूत करण्यात आली
  • महाराष्ट्रातील दुष्काळी भागात १ हजार ६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहे.
  • चारा छावण्यांना टँकरद्वारे पाणी पुरविठा करण्याचा निर्णय घेतला
  • ४ कृषी विद्यापीठांना ६०० कोटींची तरदूत राज्य सरकारने केली आहे.
  • शेळ्या आणि मेंढ्यासाठी देखील चारा छावण्यांची निर्मिती राज्या सरकार करणार आहे.
  • काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी १०० कोटींची तरदूत करण्यात आली.
  • काजू उत्पादनात महाराष्ट्र देशभरात अग्रेसर आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंमत असेल तर वीज कनेक्शन तोडून दाखवा,दोन हात करायला आम्ही तयार आहोत- राजू शेट्टी

News Desk

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

Aprna

कोणत्याही शासकीय शाळेतील वीजपुरवठा खंडित होणार नाही! – दीपक केसरकर

Aprna