HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे | नारायण राणे

मुंबई | आघाडी सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण लागू झाले होते. या आरक्षणामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देखील मिळाला होता. मात्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आरक्षण बंद करण्यात आले, असे खासदार नारायण राणे म्हटले आहे. सध्या महाराष्ट्र मराठा समाजने आरक्षणासाठी जाळपोळ आणि तोडफोडीमुळे राज्याचे नुकसान होत आहे.

आरक्षणाच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरक्षण द्यावे. आघाडी सरकारच्या काळात राणे समितीने आरक्षणाबाबतच्या सर्व अडचणी दूर केल्या होत्या. राणे समितीने शैक्षणिक, सामाजिक आणि मागसलेपणाचा सर्व्हे करून आरक्षण दिले होते. त्याच्या आधारे आघाडी सरकारकडून आरक्षणाची अंमलबजावणी देखील करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांचा ठाकरे ब्रॅंड जपायला राज ठाकरे समर्थ ! मनसेचा राऊतांना टोला

News Desk

“केंद्र सरकारची कार्यपद्धती पाहता दबक्या आवाजातील चर्चेचीही भीती वाटू लागली”

News Desk

नवाब मलिक वैफल्यग्रस्त झालेत प्रविण दरेकरांची टीका!

News Desk