HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न घालणे अशा विविध विषयांवर उद्धव ठाकरे राज्यातील जनतेचे संबोधन करण्याची शक्यता आहे.

तसेच दिल्लीतील वाढता कोरोना आणि लॉकडाऊन याबाबतही उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील शाळा पुन्हा सुरू होण्याच्या मुद्द्यावर देखील भाष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!

News Desk

मी काँग्रेसमध्ये, त्यांनी त्यांच्या पक्षाबाबत बोलावं, साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

News Desk

पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती! – मुख्यमंत्री

Aprna