HW News Marathi
महाराष्ट्र

बदललेल्या निकषांमुळे कोविड विषाणू पसरण्याचा मोठा धोका

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबईत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्यविभाग, सरकार सगळे अथक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांच्या तपासणीच्या नियमांमध्ये पालिकेने काही बदल केले आहेत. या बदलांमूळे कोरोना पसरण्याचा धोका आहे, असा इशारा देत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे.

कोरोनाच्या चाचणीबद्दल ICMR ने वेळोवेळी स्पष्ट निर्देश दिले आहेत. यातील पाचव्या निर्देशात असे लिहिले आहे की, ज्या व्यक्तीमधअये कोरोनाची लक्षमे नाहीत, पण तो कोरोनाबाधिताच्या संपर्कात आला असेल तर अशा माणसाची संपर्कात आल्याच्या पाचव्या दिवसापासून ते चौदाव्या दिवसापर्यंत एकदा तरी तपासणी केली जावी, असे फडणवीसांनी या पत्राल लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एसटी’ची आता मालवाहतूक आणि गोदामेही | दिवाकर रावते

News Desk

आमचा सिनेमा सुदैवाने बरा चालला आहे!

swarit

मराठीचा अपमान होताना शिवसेना गप्प होती : अजित पवार

News Desk