HW News Marathi
देश / विदेश

‘नया है वहं’मंत्री झाले म्हणून शहाणपण येत नाही,फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा !

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मातोश्रीवर बसून महाराष्ट्र चालवतात दुसरीकडे कोरोना काळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रफडणवीस हे मात्र महाराष्ट्राचा दौरा करत आहेत असे भाजपचे भाजपचे नेते म्हणतात. फडणवीस यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरे यांनीडिझॅस्टर टुरिझमअशी टिका केली होती. त्यावर आज फडणवीसांनी टीकेला उत्तर दिलंय. ‘नया है वहंम्हणत मंत्री झाले म्हणून शहाणपण येत नाही असा टोला त्यांनी आदित्यंना लगावला आहे.

आदित्य ठाकरेंच्या टिकेसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवतायेतं. पण मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर फारकाहीप्रतिक्रियाही देऊ नये.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रेमात अडचण ठरल्याने प्रेयसीच्या मुलीची हत्या

News Desk

जेट एअरवेजच्या विमानाची पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडींग

swarit

तीन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk