HW News Marathi
महाराष्ट्र

चहावाल्यांच्या नादी लागू नका | देवेंद्र फडणवीस

मुंबई | ‘चहावाल्यांच्या नादी लागू नका’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी फडणवीस सरकारवर चहा घोटाळ्याचा आरोप केला होता.

चहा घोटाळ्या संदर्भात ‘चहापान्यासाठी ऐवढा खर्च लागतो हे ऐकून मला आर्श्चय’ वाटले अशा शब्दात फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. या टीकेवर फडणवीस यांनी म्हटले की, ‘आम्ही जे पितो तेच लोकांना पण पाजतो, तुमच्या पक्षातील लोक जे पितात ते आम्ही लोकांना पाजत नाही,’ अशा शब्दात शरद पवारांवर टीका केली.

मुंबईत भारतीय जनता पार्टीचा ३८वा वर्धापन दिना निमित्ताने हा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“…ही त्यांची खंत आहे, म्हणून त्यांना गरळ ओकायची सवय लागलीये”, अजित पवारांचा आशिष शेलारांवर निशाणा!

News Desk

…अन् अचानक अजित पवार झाले ईव्हीएमविरोधी ?

News Desk

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे संशयित रुग्ण, संपूर्ण परिसर सील

swarit
महाराष्ट्र

शरद पवार सत्तेत असताना आरक्षणांच्या मुद्यावर कधीच भाष्य केले नाही

News Desk

मुंबई | ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची केंद्र आणि राज्यात सत्ता होती. तेव्हा पवारांनी आरक्षणांच्या मुद्दावर कधीच भाष्य केले नाही. पण, सत्तेत नसताना वारंवार आरक्षणाच्या मुद्यावर शरद पावर बोलत आहेत,’ अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली.

तसेच ‘काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मोदीना गेल्या चार वर्षात काय केले असा सवाल विचारात आहेत. पण, राहुल गांधी तुम्ही मला सांगा की, काँग्रेस पक्ष गेल्या चार दशकापासून सत्तेत होते. मग, चार दशकात तुमच्या सरकारने काय केले ते आधी सांगात असा उलट सवाल,’ करत अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी केला आहे.

जेव्हा वादळ येते तेव्हा सर्व प्राणी एकत्र येतात. आणि या वादळाचा सामना करतात. तसेच मोदी ही लाट राहिली नसून वादळ झाले आहे. त्यामुळे मोदी रुपी वादळ विरोधात प्राणी म्हणजे विरोधक एकत्र येणार असल्याचे अमित शहा यांनी विरोधकांवर टीका करुन खरपूस समाचार घेतला आहे. हा भाजपचा सुवर्ण काळा असल्याचे सर्वांना वाटते. पण, २०१९ची निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा बहुमताने निवडून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपचा सुवर्ण काळाला सुरुवात होणार आहे.

मुंबईत भारतीय जनता पार्टीचा ३८वा वर्धापन दिना निमित्ताने हा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामेळावा वांद्रे कुर्ला क्रीडा संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातील भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा करताना विरोधकांवर टीकेची झोड उटवली.

Related posts

महाराष्ट्रात नको दिल्लीत जागरण करा! छगन भुजबळांचा विरोधकांवर निशाणा

News Desk

मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात? भाजपचा सवाल 

News Desk

आम्ही पोपट-बीपट पाळत नाही…ते काम शिवसेनेचंच !, चंद्रकांत पाटलांची टीका

News Desk