HW News Marathi
Covid-19

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात राज्यपाल बदल करणार ?

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कालच (१ जून) राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता याच मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये पुन्हा वाद रंगण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आज (२ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असे कळविले आहे. त्याचप्रमाणे, “अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल”, असे राज्यपालांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अरुण गवळींची मुलगी लॉकडाऊनमध्ये अडकणार लग्नाच्या बंधनात

News Desk

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी

News Desk

शेतकरी, मंजूर, सूक्ष्म, लघुसह मध्यम उद्योगांसंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

News Desk