HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मुहूर्त ठरला

नाशिक | जायकवाडी धरणात उद्या (३० ऑक्टोबर) पाणी सोडण्यात येणार आहे. नाशिकमध्ये झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे.

समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून ताबडतोब पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाच्या आदेशनंतर गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी याबाबत आदेश काढले होते. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विभिन्न योजनेतील कर्मचारी एक दिवसीय संपावर

News Desk

मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी

News Desk

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

Aprna
देश / विदेश

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी, गुप्तचर यंत्रणांची माहिती

Gauri Tilekar

श्रीनगर | काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी दोन गटांमध्ये काश्मीरमध्ये आले. या गटांमध्ये एकूण ४ प्रशिक्षित दहशतवादी आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना दिली आहे. आयएसआयने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे देखील म्हटले जात आहे.

काहीच दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झाला होता. या हल्ल्यापासूनच हे स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. या स्नायपर्सकडे एम-४ कार्बाइन्स रायफल्स आहेत. या रायफल्सच्या साहाय्याने डोंगरातून हल्ले करणे सोपे जाते.

Related posts

आम्ही दिवे तर लावू, मात्र तुम्ही तज्ज्ञांचे एकदा तरी ऐकावे

swarit

हाथरस प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला

News Desk

आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक! – अशोक चव्हाण

News Desk