HW News Marathi
महाराष्ट्र

भारताची वाटचाल सिरियाच्या दिशेने | प्रकाश आंबेडकर

पुणे | देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या देशाला आता कोणी एक नेता राहिलेला नाही. संपूर्ण समाज जाती-जातीत विभागले गेला आहे. त्यामुळे आपल्या देशाची अवस्था आता सीरियाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोपींना तत्काळ अटक करता येणार नाही, असा निर्णय मागील महिन्यात सुप्रीम कोर्टाने दिला होता. यानंतर देशभरातील दलित संघटना आक्रमक झाला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज दलित संघटनांनी भारतबंदचे आवाहन केले आहे. त्याचे पडसाद देशभर पडले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…आता आर. आर. पाटील असते तर’, मनसेची मनसुख हिरेन प्रकरणावर प्रतिक्रिया

News Desk

“शेवटी विजय सत्याचाच होतो!”, भाजपचा ठाकरे सरकार आणि देशमुखांना टोला

News Desk

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर

News Desk