HW News Marathi
महाराष्ट्र

गीतेचा नवा अध्याय सुरु, जितेंद्र आव्हाड यांची फेसबुकवर पोस्ट

नागपूर | महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयात भगवद्गीता वाटप करण्याचा निर्णय मुंबई उच्च शिक्षण संचालन मंडळाने हे परीपत्रक काढलो होते. यात मुंबईतील मान्यात असणाऱ्या १०० महाविद्यालयात भगवद्गीता वाटपाचे आदेश देण्यात आले होते. या मुद्दयावरून विरोधकांनी शिक्षण विभागाला लक्ष्य केले असून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आव्हाड यांची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रसार माध्यमांना बाईट देताना म्हटले होते की, ‘मला भगवद्गीता तोंडपाठ असून थेट गीतापठण सुरू केले होते. परंतु यदा यदा ही धर्मस्य ऐवजी यदा यदा सी धर्मस्य ग्लानिर्भवती भारत’, असे बोलून गेले आणि त्यांच्या लक्ष्यात ही गडबड आली. त्यानंतर चतुर्याने आव्हाडांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण, एका रिपोर्टने त्यांची हा घोळ पकडला. त्यांनी तुम्ही थोडे श्लोक म्हणून दाखवा, आणि त्या प्रश्नांवर आव्हाड चिडले.

तसेच ‘तुम्ही भाजपाचे प्रवक्ते आहात का’, बाजूला या म्हणून दाखवतो, असे मुर्खासारखे प्रश्न विचारतात, या वाक्यावरून सोशल मीडीयावर आव्हाड ट्रोल होत आहेत. या नंतर आव्हाड यांनी सारवासारव करत आज फेसबुकवर त्यांनी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरूण लाड आघाडीवर!

News Desk

नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे?

News Desk

“आरक्षणाचा मुडदा पाडण्याचं काम सरकारने केलं”, फडणवीसांची सरकारवर टीका!

News Desk