HW News Marathi
महाराष्ट्र

गीतेचा नवा अध्याय सुरु, जितेंद्र आव्हाड यांची फेसबुकवर पोस्ट

नागपूर | महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयात भगवद्गीता वाटप करण्याचा निर्णय मुंबई उच्च शिक्षण संचालन मंडळाने हे परीपत्रक काढलो होते. यात मुंबईतील मान्यात असणाऱ्या १०० महाविद्यालयात भगवद्गीता वाटपाचे आदेश देण्यात आले होते. या मुद्दयावरून विरोधकांनी शिक्षण विभागाला लक्ष्य केले असून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आव्हाड यांची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रसार माध्यमांना बाईट देताना म्हटले होते की, ‘मला भगवद्गीता तोंडपाठ असून थेट गीतापठण सुरू केले होते. परंतु यदा यदा ही धर्मस्य ऐवजी यदा यदा सी धर्मस्य ग्लानिर्भवती भारत’, असे बोलून गेले आणि त्यांच्या लक्ष्यात ही गडबड आली. त्यानंतर चतुर्याने आव्हाडांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण, एका रिपोर्टने त्यांची हा घोळ पकडला. त्यांनी तुम्ही थोडे श्लोक म्हणून दाखवा, आणि त्या प्रश्नांवर आव्हाड चिडले.

तसेच ‘तुम्ही भाजपाचे प्रवक्ते आहात का’, बाजूला या म्हणून दाखवतो, असे मुर्खासारखे प्रश्न विचारतात, या वाक्यावरून सोशल मीडीयावर आव्हाड ट्रोल होत आहेत. या नंतर आव्हाड यांनी सारवासारव करत आज फेसबुकवर त्यांनी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली

News Desk

औरंगाबाद महापालिकेत ‘वंदे मातरम’वरून तोडफोड, video

News Desk

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली ‘ही’ महत्त्वाची बाब !

News Desk
मुंबई

सिनेट निवडणुकीत युवासेनेचा १० पैकी १० जागांवर विजय

News Desk

मुंबई | विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेनेच एक हाती विजय मिळवला आहे. या निवडणुकीत १० पैकी १० जागांवर युवासेनेला विजय मिळाला आहे. तर दुसऱ्या बाजूला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव झाला आहे.

रविवारी सिनेट निवडणूक पार पडली असून मंगळवारी सुरू झालेली मतमोजणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. खुल्या गटातील उमेदवारांना मिळालेल्या मतांची मोजणी आज पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. पण, उर्वरित दोन जागांवर सुद्धा युवासेनाच आघाडीवर आहे. त्यामुळे सिनेटच्या १० ही जागांवर युवासेनेचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या निवडणुकीत महिला प्रवर्गात शीतल शेठ यांना एकूण १८ हजार ३०८ मते, निखिल जाधव याला १८ हजार ०८८ मते तर धनराज कोहचडे यांना १८ हजार ७६७ मते मिळवून विजयी झाले. तसेच शशिकांत झोरे आणि राजन कोळंबकर यांची अधिसभेवर निवडून जाण्याची ही दुसरी वेळ आहे. तर २०१० मध्ये सुद्धा युवासेनेच सिनेटची निवडणूक जिंकली होती.

Related posts

गुजरात, महाराष्ट्रात स्वाइन फ्लुचा कहर, आठशे लोकांचा बळी

News Desk

वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेला’ प्लास्ट इंडियाची साथ

News Desk

महापालिका शाळेतील गरीब, गरजवंत व कर्तबगार विद्यार्थ्यांची परदेश वारी

News Desk