HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासांत २० हजारांच्या पुढे नवे रुग्ण

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांचा एका दिवसातील आकडा वाढत चालला आहे. गेले अनेक दिवस एका दिवसात १५ हजारांच्या पुढे रुग्ण वाढत होते. मात्र, आज (५ सप्टेंबर) २०,४८९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १०,८०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आणि ३१२ रुग्ण मृत्यू पावले आहेत.

 

पत्रकार हे प्रत्येक ठिकाणी वार्तांकन करण्यास जातात. अशा परिस्थितीत त्या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये. त्यादृष्टीने येत्या काळात अधिकाधिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहोत.

तसेच, राज्य सरकार पत्रकारांच्या बाजूने कायम असून ५० लाखाच्या विमा कवचाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा झाली आहे व ते निर्णयाच्या बाजूने आहेत. त्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवण्याच्या गृहमंत्र्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद

News Desk

देशात कोरोनाचा कहर सुरुच, २४ तासांत ९२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले 

News Desk

३० सप्टेंबरपर्यंत रेल्वे सेवा बंद राहणार असल्याच्या सर्व बातम्या चुकीच्या, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

News Desk