HW News Marathi
Covid-19

राज्याचा रिकव्हरी रेट आता ९२.४८ %

मुंबई । महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१३ नोव्हेंबर) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार १३२ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ५४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल १६ लाख ९ हजार ६०७ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सद्यस्थितीत कोरोनाचे एकूण ८४ हजार ८२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट आता ९२.४८ % झाले आहे.

राज्यातील कोरोनास्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवायचे असेल तर सर्व अटी-नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. सद्यस्थितीत विशेषतः सरकारकडून दिवाळीच्या सणानिमित्त देण्यात आलेल्या सर्व सूचना पाळणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार !

News Desk

रामदेव बाबा यांच्या पतंजलीचे औषध कोरोनावर किती प्रभावी ?, जाणून घ्या… डॉ. अविनाश भोंडवे काय म्हणतात

News Desk

राज्याची केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्यांची मागणी

News Desk