HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्टपासून पुन्हा रस्त्यावर उतरणार

मुंबई | राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्न मार्गी लावल्यानंतरही आता मराठा समाज त्यांच्या अन्य काही प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणी करणे, मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे यांसह आपल्या अन्य काही मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने येत्या ८ ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास ९ ऑगस्टपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एस टी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावरून पंकजा मुंडेंची खंत!

News Desk

“अजित पवारांना शोधा, तुमच्या घरात शिरुन तुम्हाला ठोकलाय”

News Desk

बीडमध्ये भीषण अपघात! भरधाव कारने घेतले 3 जणांना प्रणा, एक जण गंभीर जखमी

Aprna