HW News Marathi
Covid-19

देशात लॉकडाऊन काळात गर्भनिरोधकांचा अपुरा साठा

मुंबई | महाराष्ट्रातील भिवंडी येथे राहणार्‍या महिलेला गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तिने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्या महिलेला दक्षिण मुंबईतील गर्भपात क्लिनिकमध्ये जाण्यास क्लिनिमध्ये जाण्यास साधारणतः २ ते ३ तास लागतात. मात्र, त्या महिलेने लॉकडाऊनमध्ये क्लिनिकमध्ये जाण्यासाठी व्यवस्था केली. त्या महिलेने आधीच गर्भपात करण्यासाठी असलेल्या सात आठवड्यांची मर्याद आधीच ओलांडली होती. त्यामुळे महिलेवर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तिचे गर्भपात केले. “ती त्या भाग्यवानांपैकी एक होती,” रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले.

भारताने गर्भपात ही ‘अत्यावश्यक’ सेवा म्हणून घोषित केली आहे, परंतु वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य व्यावसायिकांचे म्हणणे आहे की लॉकडाऊनदरम्यान दीड लाख महिला सुरक्षित गर्भपात होत नाही. फाउंडेशन फॉर रीप्रोडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेस इंडिया (एफआरएचएस) चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एस. चंद्रशेखर म्हणाले, “पुढच्या वर्षी तुम्हाला बाळंतपणाचा त्रास वाढेल,” भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसवर नियंत्रण कसे मिळवावे याकडे सरकार लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, देशात गर्भनिरोधकांची उपलब्धता हवी तिकी नसल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले आहे.

एफआरएचएसचा अंदाजानुसार की, कोरोना व्हायरसमुळे त्याच्या सेवांमध्ये व्यत्यय आल्यामुळे सुमारे २-३ दशलक्ष अनावश्यक गर्भधारणा, ७००,००० असुरक्षित गर्भपात आणि गर्भधारणा-संबंधित मृत्यू दरात वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. भारतातील खासगी आणि स्वयंसेवी संस्था क्षेत्रातील क्लिनिकल फॅमिली प्लॅनिंगचे सर्वात सीईओ म्हणाले, “सर्वात उत्तम परिस्थितीत २४.५५ दशलक्ष जोडप्यांना साथीच्या आजाराच्या परिणामामुळे गर्भनिरोधकांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ असण्याची अपेक्षा आहे.”

जगभरात कोरोना व्हायरसदरम्यान गर्भपात करणे हे अत्यावश्यक सेवा म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. मात्र, गर्भपात करणे हे महिलांसाठी धोक्याचे असल्याचेही आहे. जग कोरोना व्हायरसदरम्यान गर्भपात ९.५ दशलक्ष महिला आणि मुली गर्भपात परिणाम होईल, असे म्हणाले

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी, मुंबई हायकोर्टाने केंद्राला फटकारलं

News Desk

चिंता वाढली | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाखांच्या पार

News Desk

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचे आदेश

News Desk