HW News Marathi
महाराष्ट्र

आता बघू, बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी! राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई | औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये बरेच वादविवाद सुरू झाले आहेत. महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नसल्याचं सांगून नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणेंनीशिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू. बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी!, संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्त्वाचा की मुख्यमंत्रिपदाची खुर्ची, असं ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आता हा वाद कुठे जाणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहेेेे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो! – नाना पटोले

Aprna

हिंमत असेल तर वीज कनेक्शन तोडून दाखवा,दोन हात करायला आम्ही तयार आहोत- राजू शेट्टी

News Desk

#Lockdown : २० एप्रिलनंतर घरोघरी वर्तमानपत्र देण्यावर निर्बंध कायम

News Desk