HW News Marathi
महाराष्ट्र

सांगा पालकमंत्री गेले कुणीकडे? राम कदमांचा सरकारला सवाल

मुंबई | राज्यात कोरोनाच्या या कठीण काळात राज्य सरकर आणि आरोग्य यंत्रणा चिकाटीने आणि मेहनीतीने कोरोनाविरुदध लढत आहेत. मात्र, राजकीय वर्तृळात सरकारवर टीकास्त्र हे सुरुच आहे. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी पालकमंत्री या काळात कुठे आहेत? असा सवाल सरकारकडे केला आहे.

कोरोनाच्या या काळात जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते आपापल्या घरात बसून आहेत, असे त्यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे. संकटाच्या काळात पालमंत्र्यांनी रस्त्यावर उतरुन प्रशासनासोबत काम करणे दरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पण, पालकमंत्री हे आपापल्या भागातच आहेत मग जिल्ह्याचे पालकत्व घेऊन काय उपयोग असा सवालही यावेळी त्यंनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

News Desk

‘महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षाची स्थिती, आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय’, शरद पवारांनी व्यक्त केला संताप

News Desk

भाजप खासदार उदयनराजे भोसले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

News Desk