HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई | ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज (१६ जून) वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील दादर इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निस्वार्थ पत्रकारिकेचा आदर्श अशी त्यांची ओळख होती. पत्रकारिता क्षेत्रात दिनू रणदिवे यांचे महत्वाचे योगदान होते. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

संयुक्त महाराष्ट्र पत्रिके’च्या माध्यमातून सुरु असलेल्या लोकचळवळीत त्यांचा महत्वाचा सहभाग राहीला. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता. सामान्य माणसांचे, वंचितांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच वाचा फोडली. बांगलादेश युद्धाचे त्यांनी प्रत्यक्षात जाऊन वार्तांकन केलं होतं. भिवंडी आणि वरळी दंगलीचे भयानक सामाजिक वास्तव त्यांनी समाजापुढे मांडले. पत्रकारिता, राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातून दिनू रणदिवे यांना श्रद्धांजली वाहिली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देवेंद्र फडणवीस आणि राज ठकारेंचे सुप्रिया सुळेंनी ‘या’ कारणामुळे मानले जाहीर आभार

Aprna

फडणवीसांची लोकप्रियता ठाकरे सरकारला खुपते म्हणूनच आकसबुद्धीने ‘हा’ निर्णय घेतला | पडळकर

News Desk

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू

News Desk