HW News Marathi
महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी  संघटनेकडून केंद्र सरकारचा निषेध करत अनोखे आंदोलन!

कोल्हापूर | केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री भजन किर्तन आणि पिठल भाकरी खाऊन अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. संपुर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब, हरियाना आदी राज्यातील शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला देशभररातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटेनच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्पवयीन मुलीने बालकल्याण समितीच्या प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या जबाबात दिली धक्कादायक माहिती!

News Desk

रिया चक्रवर्ती आणि शोविक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला

News Desk

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच हातात स्टेअरिंग आहे असं म्हणू द्या, पण अजितदादांनी ट्विट करुन सगळं सांगितलं – विनायक मेटे

News Desk