HW News Marathi
महाराष्ट्र

Bhima Koregaon | आरोपीची चौकशी कुणी करायची ते आरोपी ठरवू शकत नाही

नवी दिल्ली | ‘नक्षली कनेक्शन’च्या संशयावरून अटक करणाऱ्यात अलेल्या पाचही विचारवंतांनी पुणे पोलिसांनी आपल्या विरोधात केलेली कारवाई ही राजकीय हेतूने केल्याचे म्हटले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी देखील केली आहे. सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान आरोपींची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

कुणीही आरोपी आपली चौकशी कुणी करायची, हे ठरवू शकत नाहीत, असे स्पष्ट शब्दात सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांनी वरवरा राव, अरुण फरेरा, वर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांना चपराक लगावली. एसआयटी स्थापन करण्यास स्पष्ट नकार देत सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना तपास पुढे नेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे मुंडे गटात नाराजी? भावनिक पोस्ट झाली व्हायरल

News Desk

सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी घेतली शरद पवारांची भेट

News Desk

महाराष्ट्राला बलशाली करूया; विजयादशमी-दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा

Manasi Devkar