HW News Marathi
महाराष्ट्र

पुरग्रस्तांना काहीही कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटांमुळे नागरीकांची जी वित्तहानी झाली आहे, त्यातून त्यांना सावरण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे. राज्य सरकार पुरग्रस्तांना काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने आतापर्यंत राज्य सरकारने 154 कोटी रुपये जिल्हाधिकाृ-यांकडे वितरित करण्यासाठी दिले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याकडून देण्यात आली आहे.

 

बचावकार्यासाठी विशाखापट्टणम येथून नौदलाची १५ पथकं महाराष्ट्रात येणार

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री तुर्तास नाही! – अजित पवार

Aprna

ईडी कडून ज्यांना नोटीस गेली ते अनिल परब नेमके कोण आहेत?

News Desk

आंदोलकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा | डॉ. हिना गावित

swarit