HW News Marathi
महाराष्ट्र

मोदी हे आधुनिक भारताचे लोहपुरुष | उदयनराजे भोसले

सातारा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आज (१७ ऑक्टोबर) साताऱ्यात त्यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर संपूर्ण देशाने मोदींना पाठिंबा दिल्याचे सांगताना, मोदी हे आधुनिक भारताचे लोहपुरुष असल्याचे उदयनराजेंनी प्रचार सभेत संबोधले म्हणाले. राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळे केले आहे, अशी टीका उदयनराजेंनी केली आहे.

उदयनराजेंनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व कमल ३७० रद्द केल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच, कलम ३७० वर का बोलायंच नाही, असे म्हणत ३७० हटविण्याचा निर्णय हा केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर देशातील प्रत्येक राज्याला विचार करायला लावणारा, असे उदयनराजे म्हणाले. या मुद्द्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. उदयनराजे पुढे असे देखील म्हणाले की, सत्तेमुळे काँग्रेसमध्ये अंहकार होता. काँग्रेसने फक्त राजकारण केले समाजकारण नाही, असा घणाघाती हल्ला केला. दरम्यान, मोदी यांची सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी प्रचारसाठी आज साताऱ्यात प्रचारसभा पार पडली.

उदयनराजे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • लोकांना तुम्ही संकटातून बाहेर काढू शकत नाही तुम्ही म्हणात तुम्ही लोकांचे आदर्श आहे आणि त्यांचे नाव आदर्श घोटाळ्यात आले
  • जे व्यक्ती माझा बारश्याला जन्म झाला तेव्हा ते आले होते. आज तेच माझ्याविरोधात साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत माझ्याविरोधात उभे आहे.
  • काँग्रेसच्या लोकांना सर्व गोष्टीचे अर्थ बदलून टाकले, त्यांच्या भाषणा म्हणतात, युवकांना प्रोत्सहान देणार आहे.
  • काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या फक्त घोषणा झाल्या
  • मोदींच्या मार्गदर्शनाखाली चालेणारे केंद्र आणि राज्या सरकार यांनी विकासकामांना चालना दिली
  • गेल्या १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या काळात फक्त घोटाळा घोटाळा झाला
  • काँग्रेसच्या काळात फक्त घोषणा झाल्या
  • मोदी हे आधुनिक भारताचे लोहपुरुष
  • राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळे केले
  • काँग्रेसच्या काळात केवळ मुठभर लोकांकडे सत्ता होती
  • महायुतीमुळे मराठा आरक्षण मार्गी लागले
  • सत्तेमुळे काँग्रेसमध्ये अंहकार होता
  • काँग्रेसने फक्त राजकारण केले समाजकारण नाही
  • हा देश अखंड राहिला पाहिजे, कधीच तुकडे पडले नाही पाहिजे. कलम ३७० चा आणि महाराष्ट्रचा काय संबंधी काय?, राजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली
  • मोदींच्या दूरदृष्टीमुळे सर्वत्र विकास झाला
  • प्रत्येक ठिकाणी परिवर्तन घडत आहे.
  • साताराही चळवळीची भूमी आहे, या भूमित साताऱ्याची स्त्री शिक्षणाची चळवळी,
  • लोकशाहीच्या राज्याला मी आभिवादन करतोय
  • उदयनराजे यांच्या भाषणाला सुरुवात
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंना झटका!

News Desk

अधिवेशनच नाही तर 1000 कोटींचे नवे संसद भवन कशाला? संजय राऊतांचा मोदींना सवाल

News Desk

“ST संपासंदर्भात लवकरच तोडगा निघेल!”, पवारांशी सकारात्मक चर्चेनंतर राऊतांचं आश्वासन

News Desk