HW News Marathi
देश / विदेश

सरकारचा रिमोट मुख्यमंत्र्यांच्या हातात नाहीच!ते दबावाखाली काम करतात,विखेंचा आरोप !

अहमदनगर | भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज किर्तनकार इंदुरीकर महाराज यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला.इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानतंर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती.

महाराजांची भेट घेतल्यानतंर विखेंनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना ठाकरे सरकारवर त्यांनी अनेक आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला असून मुख्यमंत्री दबावाखाली काम करत आहेत. त्यांना स्वतः काही निर्णय घेता येत नसल्याची टीकाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा – उद्धव ठाकरे

शरद पवारांनी ‘या ३ घटनांमध्ये’काँग्रेस ऐवजी मोदींना पाठिंबा दिला

तसेच सध्या देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र १ नंबरला आहे हे सरकारचं अपयश आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले असून आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका करत असल्याचं विखे पाटील म्हणाले.

महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा रडीचा डाव । अनिल परब

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परदेशात जॉब करण्याआधी खात्री करा, महाराष्ट्रमधील युवकाची फसवणूक करून बेदम मारहाण

Manasi Devkar

पार्थ पवारांचं नाव घेत पडळकरांचा अजित पवारांवर घणाघात

News Desk

“शेजारी राष्ट्रांतील हिंदूंची दुर्दशा, भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावलं उचला”, राऊतांची केंद्राला विनंती

News Desk