HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आज १.३० वाजता जनतेशी संवाद साधणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (८ नोव्हेंबर) राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दुपारी १.३० वाजता उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. दिवाळी, बिहार निवडणुकीचे अंदाज आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी काय संवाद साधणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवळी राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. या माध्यमातून ते नागरिकांना सातत्याने राज्यातील कोरोनाची परिस्थिती, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि इतर गोष्टींची माहिती देत होते. अनेक लोकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे कौतुकही करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अशा मुर्खांपासून माझ्या कोकणाला वाचवा…” विनायक राऊतांवर नितेश राणेंचा निशाणा

News Desk

महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादाने मी सुखरूप आहे- मुख्यमंत्री

News Desk

गणेश विसर्जनासाठी फक्त 5 ते 10 जणांना परवानगी!

News Desk