HW News Marathi
Covid-19

कोरोना विरोधातल्या युद्धाला पुन्हा सुरुवात – मुख्यमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (१३ एप्रिल) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. गेले अनेक दिवस राज्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता ही साखळी तोडणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी संवाद साधण्याच्या सुरुवातीला लोकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर २०२१ या वर्षात जानेवारी, फेब्रुवारीच्या काळात रुग्ण कमी होते असेही ते म्हणाले. मात्र, राज्यात आज पुन्हा ६० हजारांचा टप्पा पार केल्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्दव ठाकरेंनी मांडलेले महत्वाचे मुद्दे
– कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली
– राज्यात ऑक्सिजनची कमतरता
– कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवर भार पडला
-आता पुन्हा कोरोनाचं युद्ध सुरु झालं
– बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
– राज्यात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा रुग्णांसाठी वापर
– केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी
– रेमेडेसिविरची कमतरता जाणवतेय
– आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवल्या
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्र्यांकडून बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर!

News Desk

…म्हणून महाराष्ट्रात लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत!,आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

News Desk

राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यास राष्ट्रवादीची नकारात्मक भूमिका 

News Desk